- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
अहमदनगरमध्ये राडा करणारे 19 आरोपी ताब्यात…
-
अयोध्या में शंखनाद, आ रहे हैं एकनाथ; मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचा टीझर लॉन्च
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) 9 एप्रिलला अयोध्या (ayodhya)दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group)मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचा एक टीझर लॉन्च (Teaser launch)करण्यात आला आहे. त्या टीझरमध्ये अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ (Ayodhya mein Shankhanad, aa rahe hai Eknath)असा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावरुन आल्यानंतर […]
-
ठाकरे फडतूस, दगाबाज माणूस, केंद्रीय मंत्री राणेंनीही ठाकरेंना सोडलं नाही
उद्धव ठाकरे हा फडतूस, दुसऱ्यांचं चांगल न पाहणारा माणूस, दगाबाज माणूस, फडतूसपेक्षा भयानक शब्द वापरले तरी कमी आहे, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फटकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेप्रकरणी तुम्हाला माफी मिळणार नसल्याचा इशाराही त्यांन यावेळी दिला आहे. फडतूस प्रकरणानंतर आज नारायण राणे […]
-
शेतकऱ्यांना दिलासा, आता ‘सततचा पाऊस’ आता नैसर्गिक आपत्ती समजली जाणार, मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्य सरकाराने शेतकऱ्यांचा हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यात आता सततचा पाऊन नैसर्गिक आपत्ती […]
-
Roshni Shinde : ठाकरे गटाच्या मोर्चाला अखेर ठाणे पोलिसांकडून परवानगी; पण ‘हे’ नियम पाळावे लागतील
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आयोजित निषेध मोर्चाला आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police) परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे […]
-
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर वाढणार हालचाली
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) लवकरच निकाल येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आणखी एक महत्वाची बातमी आली आहे. सर्वौच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच माहिती आहे. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या खटल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार त्यावर राज्य सरकारचेड भवितव्य अवलंबून राहणार आहे. […]
-
Kolhapur जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करा; न्यायालयाचा आदेश
Kolhapur collector office : आजवर अनेकदा तुम्ही सामान्य माणसांवर किंवा काही संस्थांवर जप्ती आल्याचं वाचलं असेल पण कधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती झाल्याचं ऐकलं आहे का, नसेल ऐकलं असेल. तर आता वाचा. कारण आज न्यायालयाने थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर जप्तीचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून थेट जिल्हाधिकारी […]










