- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अन् एकेदिवशी गुजरातला देशाची आर्थिक राजधानी घोषित केले जाईल…जयंत पाटलांनी व्यक्त केली भिती
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला देशाची आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय? अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही […]
-
Raj Thackeray तर महाराष्ट्राची अवस्था बिहार सारखी होण्याची भीती!
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या अत्यंत गलिच्छ पातळीवर आले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियादेखील काहिही दाखवत आहे. हे सर्व बंद झाले पाहिजे. देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राला आज दिशा देण्याची वेळ आली आहे. एवढा महाराष्ट्र रसातळाला चालला आहे. ही परिस्थिती बदलावी म्हणूनच मी मध्यमवर्गीयांना राजकारणात येण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील राजकारण जर थांबलं नाही तर एक […]
-
तनपुरे साखर कारखान्यावर ‘प्रशासकराज’
राहुरी : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर (Dr. Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory)आज प्रशासक मंडळ (Board of Directors) नियुक्त झाले. प्रशासकांनी कार्यभार स्वीकारल्याची माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव ढोकणे (Namdeo Dhokane)यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राहुरीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay vikhe)यांच्या संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उदयसिंह […]
-
Devendra Fadanvis यांनी विधानसभेतच भीमराव तापकीरांना झापले!
मुंबई : खडकवासला धरणात मैलामिश्रीत पाणी सोडले जात आहे. यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार का, अशी लक्षवेधी मांडत दुसरा प्रश्न १०० ते २०० एकरांत झालेली अनधिकृत बांधकामे राज्य सरकार नियमित करणार का, असा प्रश्न खडकवसल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमराव […]
-
पारनेर कारखाना जमीन गैरव्यवहार प्रकरणावर विखे करणार फैसला
अहमदनगर : देवीभोयरे (ता. पारनेर) येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या (Parner Cooperative Sugar Factory) 25 एकर जमीन अदलाबदल गैरव्यवहार प्रकरण (Land Swap Misappropriation Case)राज्यभर गाजले होते. या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या समोर गुरुवारी (ता.23) सुनावणी ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी पारनेर कारखान्याचे अवसायक राजेंद्र निकम, अध्यक्ष क्रांती शुगरचे के. एम. निमसे, […]
-
राजू शेट्टींची मोठी घोषणा ! कार्यकर्त्यांना म्हणाले, तयारीला लागा लोकसभा निवडणूक..
Raju Shetty : आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढताना पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले. एक प्रकारे त्यांनी या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबिरास आजपासीन सुरुवात […]










