- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
मनोज जरांगेंना पहिला मोठा धक्का! शिंदे समितीनेच केली मागणीची पोलखोल, आरक्षणासाठी गॅझेटची युक्ती फसली?
- 7 months ago
- 7 months ago
- 7 months ago
-
मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल! मध्यरात्री पारनेरमध्ये जंगी स्वागत, पुण्यात वाहतूक व्यवस्था बदलली
Manoj Jarange Patil On Shivneri : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Maratha reservation) रवाना झाले. आता ते शिवनेरी येथे दाखल झाले असून रात्री दोन वाजता पारनेरमध्येही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत मनोज जरांगे (Mumbai Morcha) आरक्षणासाठी […]
-
मुसळधार पाऊस, जंगलात भयाण अंधार! आठ तासांची भीषण चकमक; गडचिरोली-नारायणपूर सीमेवर 4 नक्षलवादी ठार
Four Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोलीत (Gadchiroli) भीषण चकमक झाली आहे. 25 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर 4 जहाल माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार (Naxalites Killed) झाले आहेत. घटनास्थळावरून आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) […]
-
पाटलांच्या आगमनापूर्वीच बत्ती गुल! आंदोलकांचा संताप, मुसळधार पावसातही पावसातही ठाम आंदोलन; अहिल्यानगरमध्ये काय-काय घडलं?
Manoj Jarange Patil Entered In Ahilyanagar : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आज नव्या उंचीवर नेण्यात आले आहे. आंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना झालेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गुरूवारी मध्यरात्री नगर जिल्ह्यात दाखल झाले. याच वेळी महावितरणच्या (Ahilyanagar) गलथान कारभाराने आंदोलकांचा संताप उफाळून […]
-
चलो मुंबई म्हणत जरांगे पाटलांची आर-पारची लढाई; वाचा, काय आहे मराठा आरक्षण प्रश्नाचा इतिहास?
मराठा आरक्षण लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील दोन वर्षापासून रस्त्यावरचा लढा देत आहेत. ते आता पुन्हा एकदा मुंबईकडे निघाले आहेत.
-
जखमी बाईकस्वाराच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरले विघ्नहर्ता
Eknath Shinde : आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय
-
त्यांनी आरक्षण घालवलं! शरद पवार अन् उद्धव ठाकरे यांची चुप्पी; राधाकृष्ण विखे पाटलांची थेट टीका
मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मागण्यांसाठी सरकार संवेदनशिल









