मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा यांना पाठीशी घालू नका अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
प्राजक्ता माळींची मी प्राजक्ताताई असा उल्लेख केला आहे. एवढेच नव्हे तर, कोणत्याही महिलेचा अवमान होईल असा एकशब्दही मी बोललेलो नाही.
प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.
काल राज्यात काही ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी करून 13 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाआधीच एक खळबळजनक दावा केला आहे.
Ghatkopar Accident : मुंबईत पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचं