पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार दाखल केले होते. या उमेदवारांना
'शिवसेनेने कुठलाही हट्ट धरलेला नाही. तसंच, महायुतीबाबत प्रसारमाध्यमं सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या देत आहेत, त्यात तथ्य नाही.
एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावाहून ठाण्यात परतले. ते सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' शासकीय निवासस्थानी
ही लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नव्हती तर काही गोष्टीत भाजपने षडयंत्र केल्याचा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे. ही
सरकार कोणाचेही असो, मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, त्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरही आंदोलन करावे लागलं तरी मागे हटणार नाही.
Asaduddin 0waisi: पहिल्यांदा आम्हाला शिव्या दिल्यात आहे. पण मुस्लिम समाजाचा टीएफआर रेट (एकूण जन्मदर) घटला आहे.