राष्ट्रीय समाज पक्ष हा देखील देशात मोठा पक्ष होऊन काँग्रेस आणि भाजपच्या लायकीला आला पाहिजे.
मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे तो वाघ होत नसतो, असं खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी सुजय विखेंना दिलंय.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षामध्ये अनेकदा आमरण उपोषण केलं. त्यानंतर गावोगावी साखळी उपोषणही झाले.
विजय औटी, शिवाजीराव गुजर, माधवराव लामखडे, सुजित झावरे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
आजपासून हा अध्यादेश लागू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आज (दि.16) महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषध आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांच्या आरोपांची यादी वाचली तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) एका रिपोर्टकार्डमध्ये मावणार नाहीत एवढी काम महायुती सरकारनं केली आहेत असं म्हणत अडीच वर्षांच्या कार्यकाळातील सरकारच्या प्रगतीचा पाढाच […]