2019 मध्ये महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. तर, 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते.
जनतेची भक्कम साथ आहे, यामुळेच हे कार्य माझ्या हातून घडते आहे, याचे मला समाधान आहे, या शब्दांत आमदार तनपुरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
जनता मतदानात सहभागी होऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असते. ईव्हीएमचा प्रश्न असेल तर ईव्हीएम 100 टक्के फूलप्रूफ आहेत.
राज्यपालांनी विधानपरिषदेवर 7 जणांची नियुक्ती केली आहे. हा विषय अनेक दिवस प्रलंबित होता. या राज्यपालांनी ते मनावर घेतलं.
आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा महाविकास आघाडीला काही अटी शर्तींसह पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
ठाकरे वाईल्डलाइफ फाऊंडेशनचा हा नवा शोध असल्याचं म्हटलं जातंय. फाऊंडेशनने अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी नदीच्या खोऱ्यातून