पंतप्रधान मोदींचं मंदिराचं बांधकाम करणाऱ्या मयूर मुंडे या भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कुणी फोन केला? त्यांना बिरयाणी कोण घेऊन गेलं? ते पोलीस ठाणे आहे. डायनिंग टेबल नाही.
लातूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात 30 ते 35 विद्यार्थींनीना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.
आजपासून पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
गाझियाबादस्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाण्यावर काही जण पोहोचले.
Asha Bhosle : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा दिला आहे. यानिमित्त आज मराठी भाषा