- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
फडणवीसांचा मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख अन् नोकरी देणार
Pahalgam Attack Maharashtra Government Announces 50 Lakh Compensation : पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख देणार असल्याचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार घेणार आहे. या हल्ल्यात पुण्यातली संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात येणार […]
-
वंदनीय बाळासाहेबांचे आदेश… राणे आणि कदम कुटुंबात संघर्ष, योगेश कदमांनी केला मोठा खुलासा
Shivsena Yogesh Kadam Statment On Clashes With Rane Family : कोकणातील दोन मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यातील भांडणं समोर आली आहेत. तसा राजकारणात कदम अन् राणे कुटुंबातील संघर्ष हा जुनाच आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम मागील काही दिवसांपासून आमनेसामने आलेत. नितेश राणे यांनी थेट योगेश […]
-
दहशतवाद्यांकडे धर्म विचारून गोळ्या घालण्यासाठी वेळ? आधी वादग्रस्त वक्तव्य…आता यु-टर्न, वडेट्टीवारांनी मागितली पीडित कुटुंबांची माफी
Vijay Wadettiwar After Pahalgam Terror Attack Controversial Statement : पहलगाम हल्ल्यासंदर्भात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पीडित कुटुंबांची माफी (Pahalgam Terror Attack) मागितली आहे. सोबतच सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केलाय. आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की, मी जे वक्तव्य काल केलं होतं.. ते […]
-
तुळजा भवानी मंदिरात व्हीआयपी पासबद्दल धक्कादायक माहिती ; आमदार कैलास पाटलांची ‘ही’ मागणी
पाटील पुढे म्हणाले, पास कुणाला दिला याची पक्की नोंद होत नाही, ते पेन्सीलने लिहलं जातं आणि तोच पास परत फिरून येतो. त्यामुळे
-
अजितदादांचा मोठा निर्णय, अन्न व नागरी पुरवठा विभागातील जुने आदेश रद्द होणार
Ajit Pawar : राज्यात धान खरेदी, भरडाई, साठवण व वाहतूक प्रक्रियेत शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रियेत सुधारणा
-
कॉंग्रेसच्या साथीनं स्वत:च्याच आमदारांना चारली पराभव धूळ; फडणवीसांच्या जवळच्या आमदाराची कामगिरी
BJP च्या आमदाराने सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये थेट कॉंग्रेसच्या साथीनं स्वत:च्याच आमदारांना पराभवाची धूळ चारली आहे.









