शरद पवारांच्या वयाचा आदर करून सुप्रियाला निवडून दिलं. शरद पवार साहेब म्हणाले मी निवृत्त होणार आहे. वयाने निर्णय घेणार असतील.
राऊत यांच्या अंगातील कधी उतरलेच नाही. त्यामुळे मविआचे सरकार आले तसे गेले, अशी खोचक टीका आमदार विश्वजीत कदम यांनी केली.
तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील सुकटा, वाकवड, हाडोंग्री गावांमध्ये सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला.
लातूरने कायम देशाला एक नवा विचार दिला आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विचारांची लातूर ही जननी राहिली आहे. तरी देखील
गेली ३५ वर्षे वळसे पाटील आपले नेतृत्व करत आहेत. एवढा मोठा निष्कलंक,चारित्र्यवान, नेता लाभला हे आपले भाग्यच आहे.
अल्पावधीत येवले यांनी तरुणांची फळी उभी केल्याने वळसे पाटील यांची बाजू भक्कम होणार आहे.