Godavari Express : संपूर्ण देशात आज मोठ्या उत्सहाने गणपती बाप्पाचे (Ganesh Utsav 2024) आगमान झाला आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या
फिरोजपूर (Firozpur Triple Murder) इथल्या तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या सात सशस्त्र आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीचाी वसुली केली - गोविंदगिरी महाराज
बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज आहे, त्यांना गणरायाने सद्बुद्धी द्यावी, असे म्हणत फडणवीसांना विरोधकांना खोचक टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या निर्णयाचा आता साक्षात्कार होत आहे. शरद पवार यांना सोडण ही आपली चूक असल्याचं ते बोलत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, पर्यावरणीय उत्सव करण्याच आवाहन केलं.