नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळांच्या माघारीनंतरही राष्ट्रवादीचा या जागेवर दावा कायम आहे. आता नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय.
'चंद्र, सुर्य आहेत, तोवर संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्ती आणि दडपशाहीचा वापर होईल असा खळबळजनक दावा सुनंदा पवार यांनी केला आहे.
निवडणुकीनंतर शरद पवारांना भिंग लावून शोधावं लागणार असल्याचा शाब्दितक टोला भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी लगावला आहे.
Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. त्यांनी संदिपान भूमरे यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.