Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचे आंदोलन राज्यभरात चिघळलेले (Manoj Jarange) असतानाच आताच्या घडीला एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करत त्यांच्याशी चर्चा केली आहे. या दोघांत नेमकी काय चर्चा झाली याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. आज सकाळी मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात […]
Maratha Reservation : राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने (Maratha Reservation) आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु झाले असून या आंदोलनाला आता पाठिंबा देखील वाढू लागला आहे. नुकतेच शिर्डी येथे आरक्षणासाठी सोमवारी बंद पाळण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जामखेड व राहुरी याठिकाणी बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीडपाठोपाठ आता धाराशिवमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्ह्यातही आंदोलन पेटले आहे. त्यामुळे हिंसक घटना […]
Maratha Reservaition : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांचं निवासस्थान पेटवल्यानंतर आता बंधू धैर्यशील सोळंकेंच्या बंगल्यातून आगीचे लोळ पाहायला मिळाले आहेत. धैर्यशील सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरात मराठा आंदोलकांना गाड्या जाळून टाकल्या आहेत. एवढचं नाहीतर सोळंके यांच्या घरातील साहित्य रस्त्यावर आणून जाळले आहेत. […]
अहमदनगर : 40 दिवसांची मुदत देऊनही मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा न निघाल्यानं मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं. त्यांच्या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात आरक्षणावरून वातावरण तापलं असून आंदोलनाने हिंसक रूप धारण केलं. आज दिवसभरात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्याची ठिणगी आता नगर जिल्ह्यातही […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत असल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्यातील विविध ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुण जीवन संपवत आहेत. अशातच आता अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातही मराठा तरुणाने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. खरवंडी गावातील दत्तात्रय अभिमन्यू भोगे या तरुणाने साठवण बंधाऱ्यात उडी घेत जीवन संपवलं आहे. Maratha Reservation : बीडमध्ये आमदारांचं निवासस्थान पेटवलं; […]