Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीड, धाराशिव पाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक […]
Jalna Internet Service Cut-जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)मागणीसाठी राज्यात तीव्र आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यामध्ये त्याची धग जास्त आहे. मराठवाड्यात वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांची घरे जाळण्यात आली आहेत. बीडमध्ये संचारबंदी लागू करत इंटरसेवा बंद करण्यात आली आहे. आता जालना (Jalna) जिल्ह्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यात […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण पेटताच बीड जिल्ह्यात आमदारांचं घर पेटवण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी 27 मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 27 जणांना पोलिसांनी बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच इतर 16 मराठा आंदोलकांचा पोलिस तपास घेत आहेत. एका […]
Rajabhau Shirguppe : साहित्य क्षेत्रामधून मोठी बातमी समोर आली आहे.ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस राजाभाऊ शिरगुप्पे मूळचे निपाणीचे होते. […]
Maratha Reservation : राज्य सरकार उद्यापासून कुणबी दाखल्याची (Maratha Reservation) वाटप करणार आहे. पण सरकारच्या या भूमिकेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी वाटू नयेत आणि वाटू दिले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. […]
मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Shinde government’s decision […]