Sujay Vikhe : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घराणेशाहीवर मोठे भाष्य केले आहे. एकाच कुटुंबातील दहा जण राजकारणात येणं यात गैर काहीच नाही. पण जो पक्ष कुटुंबातून चालवता जातो, ती घराणेशाही आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. दरम्यान नगर जिल्ह्यातही अनेक राजकीय कुटुंबात परंपरेने घरातीलच […]
NCP party and symbol :राजकारणातील अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली घडली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांचे असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्रातील महाशक्तीच्या […]
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून […]
थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. गत महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इथे रोड शो केला होता. त्यापाठोपाठ ठाकरे गटाने इथे मेळावा घेत नाशिकवर लक्ष असल्याचा संदेश दिला. सध्या महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचीही […]
Ashish Shelar On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)कोकणातील (Konkan)आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यावरुन आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीचं भाषण माजी मुख्यमंत्र्यांनी कोकणात […]
मुंबई : महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने हे गुंड राजरोस फिरत आहेत. जामिनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्र्यांना भेटतो. मंत्रालयात बिनधास्त फिरतो. मंत्रालयात रिल्स बनवतो. सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो. यालाच म्हणायचे का अच्छे दिन असा, सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याचा […]