Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis Nagpur Violence : नागपूरमध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीच्या वादावरून मोठी दंगल झाली. दोन गटांत तुफान राडा झाला. यामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. याचा ठपका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ठेवला आहे. निवडणुका तोंडावर ठेवून असे वाद निर्माण केले जातात, […]
यातील एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. ही काय पद्धत आहे. आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.
औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण कोणीच करत नाही. तुमचेच लोक करत आहेत. तेच कुदळ फावडी घेऊन फिरत आहेत.
कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.
सोमवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे. या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात