पीएम मोदींची मेमरी लॉस झाल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील जनतेचं मोठं नुकसान होत आहे
महाराष्ट्र युवक नाभिक महासंघानेही (Maharashtra Nabhik Sanghatana) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना जाहीर पाठिंबा दिला.
निवडणुकीत विरोधक षडयंत्र करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. प्रसंगी भूलथापादेखील मारतील. पण, त्यांचा हा डाव हाणून पाडा,
हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
जनतेने मला ज्याप्रमाणे भरभरून प्रेम दिले, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, विकास हेच आपले ध्येय - यशोमती ठाकूर
मला जनतेचं, नागरिकांचं काम करायचं आहे, म्हणून मी विधानसभा लढण्याचं कारणही तेच आहे',असे दुनेश्वर पेठे म्हणाले.