नागपूर : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी घोषणा केलीय. शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणारय. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन दिले जात होते. त्यात आता मोठी वाढ होणार असून 500 रुपयांचं विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास […]
अमरावती : देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण कालीचरण महाराज यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज म्हणाले आहेत. नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज? आपले […]
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होतो आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणावरुन झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल होणारंय. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळं अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार असल्याचं दिसून येतंय. […]
नागपूर : सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद भडकवणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या […]
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना विधानसभेतून आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा निर्णय राजकीय वर्तुळात कमालीचा धक्कादायक ठरला आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप हे दोघेही आजपासून आक्रमक झाल्याचे दिसून आले. दिशा सलियान मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले. […]
नागपूर : लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केलीय. पटोले म्हणाले की, […]