- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
सावधान! आजपासून पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट
Maharashtra Rain : हवामान विभागाने इशारा दिल्यानुसार कालपासून राज्यात मान्सून सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. बुधवारी अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आजपासून या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणाबरोबरच कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरातही पावसाचा (IMD Rain Alert) जोर वाढणार आहे. यासाठी हवामान […]
-
पाटणकरांचा भाजप प्रवेश देसाईंच्या जिव्हारी; ‘भात्यात’ बाणांची जमवाजमव करत घेतले फडणवीसांचे नाव
Shambhuraj Desai First Reaction After Satyajit Patankar join BJP : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सत्यजीत पाटणकर यांचा भाजप प्रवेश होऊन एक दिवस उलटत नाही तोच आता या प्रवेशावरून नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच […]
-
एकनाथ शिंदेंचं करमाळ्यात ऑपरेशन टायगर; माजी आमदार जयवंत जगतापांच्या हाती धनुष्यबाण
शिंदेसेनेनं आणखी एक बेरजेचं गणित केलं आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.
-
जयंत पाटलांनंतर प्रदेशाध्यपदासाठी दोन नेत्यांची चर्चा; पद कुणालाही मिळालं तरी, गणित फायद्याचचं
Who Will Be The New Precident Of Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या(Sharad Pawar) राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन काल (दि.10) पुण्यातील बालगंधर्व रंग मंदीरात पार पडला. यावेळी विविध नेत्यांनी भाषणं ठोकली. पण चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचं भाषणं. एकीकडे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिलेले असताना आता […]
-
“जयंत पाटील राजकारणातून संपलेला विषय, दिवा विझताना जसा..”, पडळकरांची जहरी टीका
जयंत पाटील हा राजकारणातून पूर्णपण संपलेला विषय आहे असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
-
FYJC म्हणजेच ११वीच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मेरिट लिस्ट जाहीर
Maharashtra FYJC merit list 2025 result released: यंदा महाराष्ट्रातील ९,४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (FYJC) २१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत १८ लाख ९७ हजार आणि २ लाख २५ हजार जागा विविध कोट्यांतर्गत राखीव आहेत. अशा एकूण २१ लाख २३ हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं […]








