- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
पूर्वीचे मंत्री फक्त शोभेच्या बाहुल्या म्हणूनच मिरवले; विखेंनी थोरातांना डिवचलं
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास कामं तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्याकडे महसुलाचा पदभार होता. मात्र त्यांच्या काळात महसुल विभागाचा कारभार फक्त वाळूसाठीच कामाला आला. या विभागाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे अपेक्षित होते मात्र पूर्वीचे मंत्री हे […]
-
मनोज जरांगेच्या सभेत घुसून केली चोरी, पोलिसांनी सराईत चोराला ठोकल्या बेड्या
अहमदनगर : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यभर रान पेटविणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेत दागिने चोरणाऱ्या एका अट्टल चोराला पोलिसांनी गजाआड केले आहे. अमोल बाबासाहेब गिते (Amol Babasaheb Gite) (रा. खांडगाव, ता.पाथर्डी) असं या चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत […]
-
नगर जिल्ह्यात होणार भव्य महसूल भवन; मंत्री विखेंच्या हस्ते भूमिपूजन
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास काम तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मागील एकवर्षात राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आम्ही निर्णयाचा धडाका लावला. हे गतिमान सरकार असून यात घरी बसून काम करणारे कोणीही नाही त्यामुळे जनतेच्या […]
-
‘मनोज जरांगे पाटलांची मागणी चुकीची, स्वतंत्रपणे आरक्षण हवं’; राधाकृष्ण विखेंचं मोठं विधान
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. 10 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा अल्टिमेटम त्यांनी शिंदे सरकारला दिला. आम्हाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये टिकणारं आरक्षण हवं आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी […]
-
अखेर निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सुटले; शेती सिंचनाला होणार फायदा
अहमदनगर : निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. अखेर आज डाव्या कालव्यातून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, […]
-
Chhagan Bhujbal : मनोज जरांजे पाटील कुणाचं खातोय…; छगन भुजबळांचा थेट सवाल
Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) जाहीर सभा घेतली. यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध करणाऱ्या मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) जोरदार टीका केली. गोरगरीब मराठा जनतेनं तुम्हाला मोठं केलं. त्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमाला. जनतेचे पैसे खाल्ले आणि […]









