Ahmednagar Crime : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच नुकतेच शहरातील एकविरा चौकात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खुन झाल्याची घटना घडली. सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने आरोपींना पडकले मात्र, अशा घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहे. यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील वदती गुन्हेगारी आटोक्यात यावी व अशा […]
अहमदनगर : दिवसेंदिवस अहमदनगर (Ahmednagar) शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढू लागली आहे. नुकतीच गुन्हेगारीचा एक घटना समोर आली. अवघ्या साडेतीन वर्षाच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) अवघ्या तीन तासात पकडले आहे. दरम्यान पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. असं असले तरी जिल्ह्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची […]
CM Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी कोल्हापूर(kolhapur) दौऱ्यावर होते. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर ते करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले. दर्शन घेऊन बाहेर येत असताना अचानक एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांना हाक मारली आणि त्यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी त्या आजोबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM […]
अहमदनगर : गांज्याची शेती करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतामध्ये गांजाची लागवड (Cultivation of Cannabis) केल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यात एका शेतकऱ्याने मोसंबीच्या शेतात गांजाची लागवड केली होती. ही घटना ताजी असताना आता पारनेर तालुक्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे […]
Sugarcane Price Control Committee :राज्य सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना जोरदार दणका दिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळावा यासाठी झटणाऱ्या नेत्यांनाच वगळून ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. फक्त राजू शेट्टीच नाही तर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), रघुनाथ पाटील यांनाही या समितीतून […]
Ahmednagar Political News : आघाड्याचे राजकारण फार काळ चालत नाही, त्यामुळे देशात कितीही पक्षांनी एकत्रित येऊन आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तरी यशस्वी होणार नाही, नसल्याची जोरदार टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर केली आहे. तसेच देशातही तसा प्रयत्न होत असला तरी त्याला यश येणार नाही. विरोधकांच्या वज्रमूठीला केव्हाच तडे गेले आहे. देशातील […]