Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ गावागावात साखळी […]
विष्णू सानप : अहमदनगर : भगवान गडावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तब्बल 20 लाख अनुयायी दसरा मेळाव्याला भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर येत असतात. आज या परंपरेला तब्बल 72 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इथला दसरा मेळावा कसा असतो, याबाबत लेट्सअप मराठीने गडावरील महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधला. (Special […]
Girish Mahajan Speak on Maratha Reservation : शाश्वत आणि टिकणारं आरक्षण हवं असेल तर आणखी थोडा वेळ द्यावा लागणार असल्याचं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांना केलं आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. Maratha Reservation : गद्दारी करण्याचा चान्स होता पण… जरांगेंचं […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम आज संपला. उद्यापासून पुन्हा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज जरांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी येथे दिला. यावेळी त्यांनी आपल्याला गद्दारी करण्याचा चान्स होता मात्र मी जातीशी प्रामाणिक आहे. असं म्हणत भावनिक आवाहन केलं आहे. मला गद्दारी करण्याचा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यातील ठीक ठिकाणी सभा घेत आहे. आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात यांनी रणशिंग फुंकले आहे. आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज […]
Maratha Reservation : सरकारच्या छाताडावरच बसून आरक्षण घेणार असल्याचा कडक शब्दांत इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे आज अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे ‘अस्तित्व’, भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत मनोज जरांगे म्हणाले, मागील […]