मुंबई : राज्य सरकारने बाह्ययंत्रणेच्या अर्थात आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून आतापर्यंत चार विभागांतील 11 हजार 203 जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय जाहीर केले आहेत. तर नोव्हेंबरपर्यंत याच पद्धतीने एक लाख पदे भरण्यात येणार आहेत, असे वृत्त लोकसत्ता वृत्तपत्राने दिले आहे. याच वृत्तावरुन राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही ठराविक व्यक्तींच्या जवळच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी कंत्राटी […]
NCP Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांचा गट (NCP Crisis) सत्तेत सहभागी आहे. मूळ पक्ष आमचाच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, ही सुनावणी सुरू होण्याआधीच अजित पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) […]
पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करत आहेत, पण ते न्यायालयात टिकत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करावा, असा सबुरीचा सल्ला स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य शासनाला दिला आहे. ते पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. […]
पुणे : संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांचे पक्ष एकत्र येत राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाणं आलं होतं. मात्र या चर्चांना आता खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी पूर्णविराम दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवर आंबेडकर यांनी फुल वाहिली होती. मी त्यांना विद्वान समजत होतो. मात्र त्यांच्या या कृतीमुळे आपलं मतपरिवर्तन झालं […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या (14 ऑक्टोबर) त्यांची आंतरवाली सराटी येथे विराट जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेची तयारी सुरू असतानाच आता या सभेवरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे […]
अहमदनगर : शाळेजवळ असलेली पानटपरी हटविल्यावरून सामाजिक कार्यकर्ते (social activities) व सीताराम सारडा शाळेचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सुपारी देऊन हा हल्ला घडवून आला होता. अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते हे हेरंब कुलकर्णी यांना भेटण्यासाठी येऊन त्यांना धीर देत होते. आता ते बरे झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एक सविस्तर […]