Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते. त्यावरून संजय राऊत आणि विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर हा मुक्काम बदलण्यात आला. त्यावर राऊतांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. फायनलआधी टीम इंडिया संकटात? ‘हा’ खेळाडू तातडीने श्रीलंकेला रवाना टिकेचा टिका घेतल्यावर सुभेदार सुभेदारीवर […]
मुंबई : “तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस” असं एखाद्या पतीने आपल्या पत्नीला म्हणणे हे शिवीगाळ किंवा अपमानास्पद ठरत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. एका जोडप्याच्या घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले. यावेळी पत्नीच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे पतीची बदनामी झाली, कुटुंबियांची प्रतिमा मलिन झाली, हा प्रकार एका पद्धतीने हिंदु विवाह कायद्यानुसार क्ररताच […]
छ. संभाजीनगर : मागील अडीच वर्षात माशा मारत होता का? असा थेट प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआतील नेत्यांना केला आहे. याआधी संभाजीनगरमध्ये घेतली होती. त्यातील जवळपास सगळे निर्णय इंप्लीमेंट झाले असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. ते छ. संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. मोठी बातमी! आता ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’ जिल्हा; शहरांनंतर जिल्ह्यांचेही […]
Uddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगर शहरात आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाच्या औचित्याने अमृत महोत्सवाचे निमित्त साधून ही बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने राज्य सरकारवर सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या […]
Sanjay Raut : औरंगाबादमध्ये आज (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने विरोधकांकडून आरोप केले जात होते. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर खोचक प्रतिक्रिया देत आपण एक पत्रकार म्हणून या पत्रकार परिषदेला जाणार आहोत […]
Weather Update : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला (Weather Update) पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या महिन्यातील सुरुवातीचे तीन ते चार दिवस वगळता पाऊस (Rain) झालाच नाही. आता तर अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता […]