मुंबई : चोर आले… चोर आले… एकदम ओके होऊन, पन्नास खोके घेऊन किती चोर आले, हे रॅप सॉंगनं (Rap song)सोशल मीडियावर (Social media) काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. या मराठमोळ्या रॅपरनं आपल्या गाण्यातून राज्यातील भाजप,(BJP) शिवसेना शिंदे गटावर (Shivsena Shinde Group) जोरदार टीका केली आहे. या रॅपचा व्हिडीओ (Viral Video)विरोधकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. […]
Roshni Shinde : ठाण्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ३) रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यावरून मोठा राडा झाला. यामध्ये ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त […]
Pune Temprature : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा लागत आहेत. पुण्यातील अनेकांना तर दुपारच्या वेळेला घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पुण्यामध्ये सरासरी तापमान 40.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुणे राज्यातील तापमानाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. पहिल्या क्रमांकावर हॉट सीटी असे ओळख […]
Navneet Kaur Rana : मागील वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी जाहीर हनुमान चालीसा पठण केल्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने खासदार नवनीत राणा यांना अटक करून तुरुंगात टाकलं होत. आज हनुमान जयंतीच्या दिवशी राणा यांच्याकडून जाहीर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आव्हान दिले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
Kirit Somaiya : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना पुरते हैराण करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीला आणखी एक दणका दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे (Aditya Shaikh) यांना लक्ष्य केले होते. मढ-मालाड येथील एक हजार कोटींचे डझनभर अनधिकृत स्टुडीओ पाडण्याचा आदेश आज National […]
Chandrakant Patil On State Corporation Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह महत्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांचं लवकरच बिगुल वाजेल असे भाकित भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सध्या मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून हाताळला जात आहे. त्यात आता चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांनी रखडलेल्या निवडणुका कधी होणार याबाबत भाष्य केले आहे. […]