Shripad Mirikar Sad Demise :: महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार श्रीपाद मिरीकर यांचे निधन झाले आहे. स्नेहालयसह अनेक सामाजिक संस्थेचे ते आजीव सदस्य आणि पालक श्रीपाद रामराव तथा अण्णा मिरीकर यांचे आज मंगळवारी १०.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे. मिरी येथील सरदार घराण्यातील […]
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (swarkar) देशासाठी मोठा त्याग केला आहे. जर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नसतील आणि त्यांनी देशासाठी कुठलाही त्याग केला नसेल तर कुणीही या देशासाठी त्याग केला नाही. इतका मोठा त्याग त्यांनी आपल्या मातृभुमीसाठी केला आहे. मात्र, त्यांची कायम चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. 1947 नंतर जे राज्यकर्ते सत्तेत आली, त्यांनी सावरकर आणि […]
अहमदनगर : अहमदनगर शहरात पुन्हा एकदा राडा झाल्याची घटना घडलीय. शहरातील गजराजनगर भागात दोन गटात तुफान हाणामारी झालीय. दोन गट समोरासमोरच भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाला. Devendra Fadnvis म्हणतात…झुकेगा नही तो घुसेंगा साला दरम्यान, तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणलीय. पोलिसांच्या मदतीने सध्या या परिसरात शांततापूर्ण वातावरण निर्माण झालंय. […]
उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणालेत, पण मी फडतूस नसून काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेंगा साला, असं म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढविला आहे. नागपुरात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेतून फडणीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविलाय. Devendra Fadnvis : अरे…नादान माणसा! तू सावरकर नाही अन् गांधीही नाही… फडणवीस म्हणाले, एकीकडे […]
नागपूर : अरे नादान माणसा तू ना सावरकर ना गांधी होऊ शकतो, तू सावरकरही नाही अन् गांधीही नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना सुनावलं आहे. आज नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. चंद्रकांतदादांची गुगली : ठाकरे आणि शिंदे अशा दोन तलवारी एकत्र ठेवणार पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, […]
अहमदनगरः नगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यात अनेक बाजार समितीमध्ये वेगळीच राजकीय चित्र दिसून येत. त्यात श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून वेगळीच राजकीय गणिते समोर येत आहे. या ठिकाणी नव्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेले राजेंद्र नागवडे व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते हे एकत्र येणार आहेत. दोघेही येत्या बुधवारी एकत्रित […]