Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भावी मुख्यमंत्री हे निवृत्तीपर्यंत भावीच राहणार असल्याचा सणसणीत टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता लगावला आहे. दरम्यान, अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ या मजकूराचे बॅनर झळकले होते. त्यावरुन विखेंनी टीका केलीय. विखे भाजपच्या पदाधिकारी […]
Sujay Vikhe On Rohit Pawar : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघात एमआयडीसी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीची (MIDC) अधिसूचनाही निघाली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी रोहित पवार हे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटत आहे. मला श्रेय मिळू नये, म्हणून आमदार राम शिंदे हे एमआयडीसीचा निर्णय घेऊ देत नाही, असा […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेळावे घेण्यापेक्षा, महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा एकदा घरात बसून ठरवले पाहिजे. मुख्यमंत्री कोण होणार, नवा अध्यक्ष कोण होणार, प्रेदेशध्यक्ष कोण होणार, खजिनदार कोण होणार आहे, कोण कुठे जाणार आहे, कोण कोणाबरोबर जाणार आहे. अशा घरातल्या वाटण्या करून मग महाराष्ट्राच्या जनतेला अश्वस्त करा असा टोला भाजपचे खासदार सुजय विखेंनी विरोधीपक्ष नेते पद सोडण्यावरून अजित […]
आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींसह स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही लक्ष्य केलं. ते […]
अहमदनगर : केशरबाई नंदलाल धूत (kesharbai-nandlal-dhoot) यांचे अहमदनगर येथे आज वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता कायगाव टोका (प्रवरासंगम) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे वेणुगोपाल धूत, माजी खासदार राजकुमार, प्रदीप धूत यांच्या त्या मातोश्री होत्या. तर किशोरीलाल, राधावल्लभ, रमेश, श्रीगोपाल धूत यांच्या त्या काकी होत्या. केशरबाई या […]
मी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुल वाहिल्याने भविष्यात होणाऱ्या दंगली थांबल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहिल्यानंतर प्रकाश आंबेडकर सत्ताधाऱ्यांच्या रडारवर होते. त्यांच्यावर टीका-टीपण्या केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन भाष्य करीत डिवचलं आहे. FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय […]