अहमदनगर : जे शिवसेनेतून बाहेर पडलेत ते निवडणुकीतून पडले असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर साधला आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज अहमदनगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघात पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. पवार पुढे बोलताना म्हणाले, 1991 साली शिवसेनेचे आमदार फुटले होते. त्यावेळी अनेक नेते शिवसेना सोडून गेले […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील नावाजलेली आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात नीम थापा, राज तिवारी यांनी तर १० किलोमीटर प्रकारात महादेव घुगे, दीपचंद भारती व विशाखा भास्कर यांनी आपल्या गटात विजेतेपद मिळविले. […]
कोल्हापूर : कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर एक महिनाभरासाठी सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी (Chhatrapati Shahu Maharaj Terminus) रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसही (kolhapur tirupati haripriya express) आजपासून (दि. 5) आठ दिवस बेळगावमधून सुटणार आहेत. पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्या एवढे दिवस बंद न ठेवता या गाड्या कोल्हापूर ते कराडपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी प्रवासी […]
नांदेड : देश स्वतंत्र होऊन ७०-७५ वर्षे होऊन गेली. या देशात फक्त काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) याच दोन पक्षांनी सत्ता उपभोगली. या दोन पक्षातील लोकं आमदार (MLA), खासदार (MP) आणि मंत्री (Minister) झाले. पण या देशातील शेतकरी (Farmer) आहे तेथेच आहे. या पक्षांनी आपल्याला धर्म, जातीच्या नावाने भडकवले. शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या एकाही पक्षाने सोडवल्या […]
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेचा (Shivsamvad Yatra) सातवा टप्पा उद्यापासून सुरु होणार आहे. नाशिक (Nashik), जालना (Jalna) आणि संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) शिवसंवाद यात्रा जाणार आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद सुरु केली होती. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही यात्रा सुरु आहे. आता नाशिक, जालना आणि संभाजीनगरमध्ये या ठिकाणी […]
अहमदनगर : हा महाराष्ट्र फुले-शाहु-आंबेडकरांचा ही गोष्ट आत्ताचे राज्यकर्ते आणि त्यांचे बगलबच्चे विसरले आहेत, या शेलक्या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यासाठी आले असता त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. पवार म्हणाले, सरकार येत असतं जात, असतं ही लोकशाहीची पध्दत आहे. […]