- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
याला न्याय म्हणावा की निर्णय? दोन निर्णय दोन भूमिका, मराठा आरक्षणावर राजेंद्र कोंढरे आक्रमक
Rajendra Kondhare On Maratha Reservation घटनेच्या अनुच्छेद ३६८ प्रमाणे २/३ सदस्यांच्या मताने राज्य घटनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु घटनेतील काही अनुच्छेद ,कलमे ,शेड्युल्ड,लिस्ट यातील बदलासाठी संसदेसह एकूण राज्यांच्या निम्म्या विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते. सहकार व आरक्षण हे दोन्ही विषय केंद्र व राज्य यांचे असून ते मध्यवर्ती समवर्ती सूचीत असून संसदेला जर राज्यांच्या पुरत्या […]
-
…यामुळे सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार…
SupriyaSule Thanked The Chief Minister : राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून ही अतिशय आनंदाची […]
-
ठरलं! या तारखेच्या आत ठाकरे विरुद्ध शिंदे वादाचा निकाल लागणार
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राज्यातील शिंदे विरुद्ध ठाकरे वादाची केस सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर सर्वोच्च न्यायालयात ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावण्यात येत आहेत. या सर्व प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील […]
-
Eknath Shinde यांनी बोलावली तात्काळ बैठक, मंत्र्यांनी सांगितलं कारण…
CM Eknath Shinde Meeting : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना तात्काळ मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी एक वाजता ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये शिवसेनेचे मंत्री असणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या बाहेर असणारे सर्व मंत्री मुंबईत हजर होत आहेत. या […]
-
‘राज ठाकरे विश्वनेते, भाजपाचे पाळीव पोपट बोलू लागले’; संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut vs Raj Thackeray : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान झालेल्या दुर्घटने प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उडी घेत राज्य सरकारचा बचाव केला होता. कोरोना संकटाच्या काळात ढिसाळ नियोजन झालं होतं. त्यासंदर्भातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, […]
-
अंबादास दानवे यांना हप्त्याचे रेट माहित कसे? ते त्यात आहेत का? संदीपान भुमरेंचा दानवेंना सवाल
अंबादास दानवे यांनी हप्त्या संदर्भातील यादीत नावासहित रेट टाकले, त्यांना रेट कसे माहित? याचा अर्थ त्यांचा त्यात हात आहे. मी पालकमंत्री असून मला रेट माहित नाही. त्यांना माहित आहे म्हणजे ते त्याच्या माहित आहेत का? का असा सवाल मंत्री संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवे यांना विचारला आहे. ते पुढे म्हणाले की अंबादास दानवे यांना उद्धव […]










