- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा वाढला…
-
Sharad Pawar : या सरकाराला सत्तेवर राहायचा अधिकार नाही, सत्यपाल मलिकांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवार म्हणाले…
सत्यपाल मलिक यांनी निवृत्तीनंतर जे काही सत्य सांगितलं. त्यामुळे आता स्पष्ट झालं आहे की सरकारला जवानांच्या जीवाचं काही पडलं नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहायचा अधिकार नाही, अशी टीका माजी कृषिमंत्री शरद पवार आज पुरंदरमध्ये बोलत होते. पुणे जिल्हातील पुरंदरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करताना […]
-
“Amit Shah यांच्या वेळेमुळेच दुपारी कार्यक्रम; व्हीआयपी छपराखाली आणि…” संजय राऊत यांचा हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी ‘महाराष्ट्र भूषण’वितरणाचा कार्यक्रम दुपारी करण्यात आला. कार्यक्रमात सगळे व्हीआयपी छपराखाली होते आणि अप्पासाहेबांचे श्रीसेवक हे तळपत्या उन्हात होते. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारतर्फे देण्यात आले आणि आप्पासाहेब यांचे लाखो श्रीसेवक आहेत महाराष्ट्रात आणि […]
-
महाविकास आघाडीच्या सभेला युतीचे सभेने उत्तर? महाराष्ट्र दिनी मुंबईत सत्ताधारी पक्षाकडूनही सभा
महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर काल नागपूरमध्येही महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला […]
-
तर त्या ८ निष्पाप श्रीसेवकांचा जीव वाचला असता; वसंत मोरेंनी सरकारला सुनावले
MNS Leader Vasant More : महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. त्यासाठी नवी मुंबईच्या खारघऱ येथे भव्य कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. पण या सोहळ्याला एका गालबोट लागले आहे. […]
-
राज्यपाल नियुक्त १२ आमदार प्रकरण : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळणार?
राज्याचा सत्तासंघर्षाची सुनावणीचा निकाल बाकी असला तरी राज्याच्या राजकारणातील आणखी एका महत्वाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयाकडे राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. कोर्टात राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यापासून म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन […]
-
Radhakrishna Vikhe Patil यांची मोठी घोषणा, राज्यातून ‘एनए टॅक्स’ पूर्णपणे हटवणार
NA Tax Completely free in Maharashtra : रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्र 2023-25 च्या कार्य कारणीच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी कराविषयी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये आता लवकरच एनए टॅक्स पूर्णपणे हटवला जाणार आहे. त्यामुळे आता जमीन खरेदीच्या […]










