- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
17 गोण्या कांदा विकून हातात आले अवघे 52 रुपये!, ‘सरकार, सांगा आम्ही जगायचं कसं ?’
Onion, Only 52 Rupees In Hand : तीन महिने कष्ट करून वाढवलेला कांदा काढून बाजार समितीत विकण्यासाठी आणला. मात्र एक रुपया भाव मिळाल्याने 17 कांदा गोण्यांचे हातात अवघे 52 रुपये पडले. कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही निघाला नाही. गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. एवढ्या कष्टाने पिकुनही पदरात काहीच पडत नसल्याने आम्ही जगायचं […]
-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाखांचा निधी…
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अहिल्याबाई होळकर यांच जन्मगाव अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं उत्साहात साजरी करण्यात येते.मागील अनेक दिवसांपासून आमदार राम शिंदे जयंतीच्पा निधीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत होते. अखेर शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. Uday Samant : उष्माघात प्रकरणाचं राजकीय भांडवल करु नका… जयंती साजरी […]
-
…तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, राजू शेट्टींचे खडेबोल
महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम राजभवन, मंत्रालयात घेतला असता तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, या शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या गर्दीतील एकूण 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. खर्गेंनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, यंदाची जनगणना […]
-
शेतकऱ्यांसाठीची खास योजना, केंद्र सरकार देतंय 90 टक्के अनुदान; आत्ताच अर्ज करा
PM Kusum Yojana : केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत सरकार सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत आहे. पीएम कुसुम योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळते आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. या […]
-
Uday Samant : उष्माघात प्रकरणाचं राजकीय भांडवल करु नका…
वातावरण बदलामुळे पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला, याचं कुणीही राजकीय भांडवल करु नये, या शब्दांत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मंत्री उदय सामंत यांनी उष्माघातावर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडलीय. “विचारधारेवर काम करणाऱ्या सर्वच लोकांच…” अजित दादाच्या प्रश्नांवर बावनकुळे म्हणतात… पुढे बोलताना ते उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र भूषण […]
-
चक्क 36 पानांची विवाह पत्रिका! पत्रिकेतून लग्न सोहळ्याचं आगळं-वेगळं आवतनं
36 page wedding card: लग्न म्हटलं की, लग्नपत्रिका आलीच. लग्नपत्रिका मिळाल्याशिवाय, लग्नाला येणार नाही, हा हेका अजूनही अनेकजण धरतात. पण, आता जसाजसा काळ बदलत चालला आहे, तशी विवाह करण्याच्या पध्दतीतही बदल होत आहेत. लग्नपत्रिकेचं स्वरूपही बदलत चाललं आहे. लग्नपत्रिका…. श्रींच्या आशिर्वादासह तारीख, वेळ, ठिकाणी, वधू-वरांची नावं, लग्नाला यायचा आग्रह….. हा सर्वसाधारण मजकूर पत्रिकेत असतो. मात्र, […]










