- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व शिबिरात मृतांचे सातबारे होणार जिवंत…
Chandrashekahar Bavankule on Chhatrapati Shivaji Maharaj Maha Revenue Camp : राज्यामध्ये महसूल विभागाचे तब्बल 1600 शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराज महा राजस्व शिबिर असे या शिबिराचं नाव असून यामध्ये जनतेच्या विविध समस्या सोडवल्या जाणार आहेत. विविध महसुली कामांसाठी नागरिकांना सरकारकडे किंवा प्रशासनाकडे हेलपाटे घालावे लागू नये. यासाठी हे अभियान राबवले जात […]
-
राज्यात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त, विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis Announced Electric Vehicles Tax Free : राज्यात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त (Electric Vehicles) करण्यात येणार आहेत, विधानपरिषदेमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, सध्या 30 लाखापर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवर आपण कोणताही कर लावत नाही. या वाहनांवर सहा टक्क्यांचा कर लावला जातो. परंतु […]
-
आदित्य ठाकरे स्वत: ड्रग्ज विकतो, नितेश राणेंचा खळबळजनक दावा
Nitesh Rane claim On Aditya Thackeray : दिशा सालियन हत्या प्रकरणात ( Disha Salian Case) दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी (Nitesh Rane) याप्रकरणी खळबळजनक दावा केलाय. दिशाच्या वकिलांकडे आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) ड्रग्ससाठीचे चॅट असल्याचं नितेश राणेंनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा वातावरण तापणार, […]
-
‘मविआ’चा रिव्हर्स गिअर; राम शिंदेंविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव घेतला मागे, कारण काय?
सभापती राम शिंदे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावाची सूचना मागे घेत असल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे.
-
काळजी घ्या! उन्हाचा पारा चढला… राज्यात उष्माघाताचा पहिला बळी, 25 तरूणाचा मृत्यू
One person dies of heatstroke in Soygaon : राज्यात होळी संपताच उन्हाचा पारा चढला आहे. वाढत्या उन्हाच्या झळांनी संपूर्ण महाराष्ट्र तापतोय. अंगाची लाही लाही होतेय. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आलीय. सोयगाव (Soygaon) तालुक्यामध्ये उष्माघाताने (heatstroke) पहिला बळी गेलाय. दुसरीकडे धरणातील जलसाठा कमी होतोय. राज्यातील धरणांमध्ये 49 टक्के पाणीसाठा (Temperature Update) शिल्लक आहे. […]
-
Video : देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराड सागंल ते घुलेनी.. कोर्टात काय घडलं? निकम काय म्हणाले?
नांदूर फाटा येथील हॉटेल 1 डिंसेबरला तिरंगा येथे वाल्मिक कराडसह आरोपींची बैठक झाली. संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने










