- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 10 months ago
- 10 months ago
- 10 months ago
-
एक दिवस शिवरायांच्या किल्ल्यांसाठी; शिवजयंती निमित्त निलेश लंकेंची मोहीम
Chhatrapati Shivaji Maharaj चे गड किल्ले संवर्धनाची मोहिम खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
-
बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख पॅटर्न! 2 दिवस डांबून ठेवत क्रूरपणे मारहाण, 25 वर्षीय तरूणाची हत्या
Vikas Bansode Beaten Up In Love Affair Died In Beed : बीडमध्ये (Beed Crime)रोज गुन्हेगारीच्या नव्या घटना समोर येत आहेत. आष्टी तालुक्यात एका 25 वर्षाच्या तरूणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजीच आहे. अशातच पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर (Beed News) आलंय. ही घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी […]
-
न्यायालयाच्या निकालावर संशय म्हणजे मूर्खपणा…माणिकराव कोकाटे संतापले, विरोधकांकडून राजकीय षडयंत्र
Manikrao Kokate Said Foolish To Doubt On Court Verdict : नाशिक न्यायालयाने (Nashik Court) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे कोकाटेंची (Manikrao Kokate) आमदारकी रद्द होणार असल्याची रंगली होती. दरम्यान न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. परंतु यावरून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न […]
-
धनंजय मुंडेंना पाठीशी का घातलं? शरद पवारांवर अंजली दमानिया भडकल्या…
Anjali Damania Question To Sharad Pawar On Dhananjay Munde : बीडमधील (Beed) गुन्हेगारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) भडकलेल्या आहेत. त्यांनी सर्वच राजकीय नेत्यांना अगदी सळो की पळो करून टाकलंय. तर अलीकडे शरद पवरा यांनी काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. आज बीडमध्ये याचेच परिणाम दिसत आहेत, असं […]
-
महाराष्ट्रात उष्णतेचा कडेलोट! भारतातील सर्वाधिक तापलेल्या राज्यांतील शहरं; वाचा कुठं काय स्थिती?
भारतीय हवामान विभागाच्या पुणे कार्यालयाने विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. मात्र, मध्य
-
आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ; नामविस्ताराला एकमुखी कडाडून विरोध, अधिसभेत जोरदार विरोध
या नामविस्ताराच्या विरोधातील स्थगन प्रस्ताव कुलगुरूंनी स्वीकारला आहे. त्याच्यावर राज्यपालांनी १८ मार्चपर्यंत शिक्कामोर्तब










