पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याचं सरकारनं सांगितलं असलं तरी अद्याप त्रिभाषा सूत्र लागू केलं जाणारच नाही असं
मागील आठवड्यात चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आज पुन्हा राज्य सरकारने आणखी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा बानकुळे आणि माझ्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.
गिरीश महाजन खरंच संकटमोचन, आपत्तीत मार्ग काढतात, भाजपात प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांनी भाषणातच उल्लेख केलायं.
Satej Patil : तब्बल 20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणावर पकड असलेले बंटी पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत.
cabinet meeting मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी विविध महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.