Ladaki Bahin Yojana साठी महिलांना अडचणी येऊ नये म्हणून अहमदनगरमध्ये आता नेतेमंडळी (Political Leaders) देखील रिंगणात उतरले आहे.
परळीतील गोळीबार प्रकरणावरून वाल्मिक कराडच नाव घेत आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणात धनंजय मुंडेना लक्ष केलं आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांनाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवीगाळ प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं अखेर निलंबन मागे घेण्यात आलं आहे. अशी विनंती दानवेंनी केली होती.
नीट पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे लातूर जिल्ह्यात सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षकांना अटकही झाली आहे. आता नवीन माहिती समोर आली आहे.
Sunil Kedar यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून अद्यापही दिलासा मिळालेला नाही.