- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
रात्रीस खेळ चाले! हो, बावनकुळेंना भेटलो; जयंत पाटलांनी उलगडली 25 मिनिटांच्या भेटीची ‘स्क्रिप्ट’
Jayant Patil Meeting With Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खलबतं होत असल्याचं समोर येतंय. लवकरच शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मध्यरात्री बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास ही बैठक झालीय, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. जयंत पाटील […]
-
ऐन उन्हाळ्यात राजकारण तापणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा राज्यव्यापी दौरा ‘या’ तारखेपासून होणार सुरू
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी Uddhav Thackeray’s Shiv Sena Maharashtra Daura : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Udhhav Thackeray) गटाने राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. 2 मार्च रोजी ठाण्यातून या दौऱ्याचा प्रारंभ होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून होईल. हा […]
-
पुण्यात राजकीय भूंकप? गोऱ्हेंच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरेंच्या ‘वाघिणी’ शिंदेंच्या संपर्कात
Thackeray Group Womens protesting Against Neelam Gorhe : राज्यभरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरेंविरोधात मिशन टायगर राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मोठी गळती सुद्धा लागली आहे. पुण्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीय. […]
-
…पण ‘ते’ 16 फिक्सर अन् दलाल कोण?, राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आव्हानही दिलं अन् अभिनंदनही केलं
या सर्वांचे फिक्सर होते आणि महाराष्ट्राचे संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आणि अभिनंदन.
-
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार?, संजय राऊतांनी सांगितली आतली बातमी
ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. शेवटी ठाकरे आहेत. कोणी किती
-
…तर पाण्याचा घोटही घेणार नाहीत; मस्साजोगच्या ग्रामस्थांचं पाऊल, आजपासून अन्नत्याग आंदोलन
आमच्या मागण्यांची जर दोन दिवसात दखल नाही घेतली तर पाणी सुद्धा पिणार नाही असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.










