शालेय शिक्षण विभागाने ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केले, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राज्यात पावसाने कमबॅक केले असून सर्वत्र जोरदार (Weather Update) पाऊस होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती.
आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन महाविकास आघाडीने केलं आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर हा निर्णय झाला. मात्र, आजचा बंद कसा असणार?
Uddhav Thackeray: आरोपी आणि गुन्हेगारांबाबत तसे वाटायला हवे गुन्हेगारांना लगेच शिक्षा देण्याची तत्परता उच्च न्यायालयाने दाखवली पाहिजे.
कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरपीआय आठवले गटाने आता महायुतीचं टेन्शन वाढवल्याचं चित्र आहे. येणाऱ्या रविवारी पुण्यात रामदास आठवले कार्यकर्ता मेळावा आहे.