या याचिकांप्रकरणी न्यायालयाता आता 2 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. दुसरीकडे ओबीसीही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
आंदोलनात काही प्रकार झालेत ते नक्कीच भूषणावह नाहीत, पत्रकारांवरही हल्ले झालेत. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
राज्याची राजधानी मुंबईत मनोज जरांगे यांनी मोर्चा काढत मुंबईलाच वेठीला धरले आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक याचिका.
उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो.
Manoj Jarange Patil Allegation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून काही चॅनल जाणूनबुजून चुकीच्या बातम्या दाखवत आहेत. वेळ आली तर नाव पण घेईल. चुकीचे आरोप ऐकून घेणार नाही, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलाय. आज मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) चौथा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत […]