- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
अवघ्या अडीच लाखात मुंबईत घराचे स्वप्न होणार पूर्ण, राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारने 1 जानेवारी 2011 पूर्वी बांधलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ‘अपात्र’ झोपडपट्टीधारकांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु ते मोफत नाही. या झोपडपट्टीवासीयांना राज्य सरकारने निश्चित केलेला घरबांधणीचा खर्च भरावा लागणार आहे. तो खर्च दोन लाख पन्नास हजार रुपये असेल म्हणजे अवघ्या अडीच लाखात मुबईतील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत मुंबई […]
-
“उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” : आंबेडकरांचा मित्राला कळकळीचा सल्ला
उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे. यात तुमचा फक्त बळी जाऊ देऊ नका हे फक्त लक्षात घ्या, असं म्हणतं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सल्ला दिला आहे. ते मुंबईमधील एका जाहीर […]
-
नवी मुंबईनंतर तिसरी मुंबई वसणार, एमटीएचएल प्रकल्प विकासाचा मार्ग ठरणार
मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा हा प्रकल्प. हा तिसऱ्या मुंबईची सामाजिक आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. तर महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत (MTHL) या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य […]
-
लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप, तीन पक्षांचे चार फॉर्म्युले
Mahavikas Aghadi Lok Sabha Election Seat Allocation Formula : लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा अवधी आहे, पण राजकीय आघाड्या आणि समीकरणे बनू लागली आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीत एकत्र निवडणुका लढवणार असले तरी जागावाटपाचा फॉर्मुला अजून ठरलेला नाही. महाविकास आघाडीत सामील असलेले तिन्ही पक्ष जागावाटपाचा आपापला फॉर्मुला मांडत आहेत, मात्र […]
-
देशातील सर्वच राजभवन भाजपचे हेडऑफिस बनलेत; भगवंत मान यांचा हल्लाबोल
Bhagwant Mann On BJP : दिल्ली सरकार (Delhi Govt)आणि नायब राज्यपाल (Deputy Governor)यांच्यातील वादाच्या बातम्या सातत्यानं चर्चेत येत आहेत. नोकरशहांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार नायब राज्यपालांना देण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीत प्रचंड गदारोळ सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)आता विरोधी नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत […]
-
‘अहंकारी माणूस कधीही देश चालवू शकत नाही’, अरविंद केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल
Arvind Kejriwal on Narendra Modi : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली-पोस्टिंगबाबत केंद्राच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारला अहंकार झाला आहे. स्वार्थ आणि […]










