- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मोक्ष देणार म्हणजे आम्ही मरणार का?; आव्हाडांच्या निशाण्यावर रामदेव बाबा
मुंबई : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील विधानानंतर देशातील वातावरण चांगेलच तापले असून, सनातन धर्माची बदनामी करणाऱ्यांना 2024 मध्ये मोक्ष मिळेल अशी प्रतिक्रिया योगगुरू रामदेव बाब यांनी दिली असून, रामदेव बाबांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधत मोक्ष मिळेल म्हणजे आम्ही मरणार का? असा प्रश्न केला आहे. रामदेव बाबांना धार्मिक […]
-
कंबलवाले बाबावर कारवाई करा, अंनिसची मागणी; आ. राम कदम अडचणीत
Mumbai News : मुंबईतील (Mumbai) आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा करणाऱ्या राजस्थानातील कंबलवाल्या बाबावर तत्काळ कारवाई करावी. त्याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. राम कदम यांनीच कंबल बाबांना मुंबईत पाचारण केल्याने या प्रकरणात आता ते अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे. याबाबत […]
-
सर्वसामान्यांची मुंबईतील ‘एन्ट्री’ महागली; पाच टोलनाक्यांवर मोजावी लागणार अधिकची रक्कम
Mumbai Toll Rate : मुंबईत प्रवेश करताना आता वाहनचालकांच्या खिशाला झटका बसणार आहे. मुंबईतील पाच एन्ट्री पॉइंटवरील टोलचे दर (Mumbai Toll Rate) वाढविण्याचा निर्णय झाला आहे. 1 ऑक्टोबरपासून टोल दरात 12.50 ते 18.75 टक्के वाढ होणार आहे. दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे-मुलुंड, ऐरोली खाडी पूल आणि वाशी हे मुंबईतील पाच प्रवेश बिंदू आहेत. हलकी […]
-
Bombay Dyeing Land deal : 22 एकर जमिनीची 5200 कोटींना विक्री, कोणी केली जागा खरेदी?
Bombay Dyeing Land deal : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मालमत्ता विक्रीचे अनेक किस्से आपण ऐकतो. मुकेश अंबानींच्या आलिशान घरापासून ते मोठमोठ्या कार्यालयांचे करोडोंचे सौदे थक्क करणारे असतात. अशीच एक बडी डील वरळी परिसरात झाली. वाडिया ग्रुपची कंपनी बॉम्बे डाईंगच्या जमीनीचा (Bombay Dyeing Land) व्यवहार तब्बल 5200 कोटींना झाल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबईतील वरळी येथील पांडुरंग […]
-
Ganesh Festival : मंडळांना गणपती पावला ! पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी, पण कोणत्या मंडळांचा समावेश?
Ganesh Festival : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना अनेक विभागांच्या परवानग्या घ्यावा लागतात. अनेकदा वेळेत परवानगी मिळत नाहीत. तर चांगले काम करत असलेल्या गणेश मंडळांनाही परवानगी मागताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तोडगा काढला आहेत. आता उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे., अशी […]
-
Maratha Reservation : पोटातले ओठावर आणताना यापुढे… राज ठाकरेंचा सरकारला सणसणीत टोला
Raj Thackeray On Eknath Shinde : जालन्यातील अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू केलेले उपोषण गुरुवारी मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन जरांगेंनी उपोषण सोडले आहे. या उपोषणावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण […]









