तुकाराम मुंढेंचा दिव्यांगासाठी महत्त्वाचा निर्णय. या निर्णयामुळे आता दिव्यांगांवरील अत्याचार कमी होण्यास मदत होणार आहे.
भायखळ्यात एका कंट्रक्शन साईटचं काम सुरु होतं. इथे इमारतीच्या पायाभरणीचं काम सुरु होतं. त्यासाठी माती खणण्याचं काम सुरु होतं.
भारतातील बँकिंगचा इतिहास खूप मोठा आहे. 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ची स्थापना झाली आणि एक केंद्रीकृत रचना निर्माण झाली.
BMC Assistant Commissioner ने प्रभावशाली व्यक्तींना अर्ध्या दरात आलिशान घरांच्या अमिषाने 80 कोटींची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एमसीएच्या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.
इंडिगो एअरलाइन्सला आज दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला आहे.