आज पुन्हा एकदा आता कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन, ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला पाठवावा.
जे औरंगजेबाचे पाईक आहेत, त्यांच्यात इतकी हिम्मत नाही की औरंगाबदाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजीनगर यांच्या नावाने ठेवतील.
भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करतं, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे.
पीडिताही तोंड बांधून तेव्हा कारमध्येच बसलेली होती. तसेच शिंदेच्याही तोंडाला फटका होता. त्यानंतर पीडितेच्या पतीने शिंदेविरोधात तक्रार दिली.