मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गज उतरल्याने घडामोडींना वेग आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत ठिय्या मांडल्यावर १९० आमदार त्यांच्या दर्शनाला गेले. तिथे देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली.
मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
High Court ने खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत १३ ऑक्टोबर २०२५ रोजी महत्वपूर्ण निकाल दिला आहे
ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते.वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेवून निवडणुका लढवल्या जातात.
आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. कोणते सर्वे घरांमध्ये डोकावण्याची आणि पकडल्यावर पळून जाण्याची परवानगी देते?