राज्यभरात आणि मुख्यत: मुंबईत जोरदार पाऊस आहे. नागरिकांसह जनावर जमीन मोठ नुसकान झालं आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस बोलले.
Mumbai, Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मात्र, पुढील4 तास मुंबईसाठी अत्यंत धोक्याची आहेत. पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र फक्त आणि फक्त पाणीच बघायला मिळत आहे. प्रशासनाकडूनदेखील नागरिकांना गरज असेल तरचं घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबईसह राज्यातील विविध भागातील पावसाचे अपडेट काय याबद्दल माहिती देणारा लेट्सअपचा लाईव्ह […]
मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. खूपच आवश्यक असेल तरच बाहेर पडा आणि प्रवासाचं नियोजन काळजीपूर्वक करा.
मुंबईतील वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याचा आदेश दिले.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.