काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी सरकार कस गेलं याबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
Nishikant Dubey यांनी मुंबई गुजरातचाच भाग होता. आताही केवळ 31-32 टक्के मराठी बोलणारे लोक मुंबईत राहतात. असं म्हणत पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे.
हिदी भाषेवरून राज ठाकरे आज पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्या आज सरदार वल्लभभाई पटेल मोरारजी देसाई यांच्यावर वार केले.
मिरा भाईंदर येथे राज ठाकरे यांनीि आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हमला केला. हिंदी भाषेवरून थेट इशाराच दिला.
दि. ३० जूनपासून सुरू झालेले हे अधिवेशन अनेक वादळी चर्चा, प्रश्न आणि घडामोडींनी गाजल. त्यानंतर आज अखेर तेसंपलं आहे.
विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या हनीट्रॅपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं