मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी शिंदे यांच्याकडून दबावाचं राजकारण सुरू झालं होतं. महायुतीच्या यशात आपलं अधिक योगदान
Dr. Ashish Deshmukh : राज्यातील 288 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसचे (Congress)अवघे सोळा आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावे.
मुख्यमंत्र्यांचे नाव अद्यापही निश्चित झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडविण्यासाठी भाजपकडून निरीक्षक पाठविण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूक काळात शिवसेने ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या ताठर भू्मिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळं महायुतीकडून सरकारस्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. सरकार स्थापनेसाठी
आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं वातावरण