प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे.
हलाल आणि झटके यामुळे हिंदुत्वाला झटका बसलाय. आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारचे कबरींना रक्षण आहे.
गेली अनेक दिवसांपासून जयंत पाटील शरद पवार गटात नाराज असून ते भाजप किंवा अजित पवार गटात जाणार अशी चर्चा रंगलेली आहे.
एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये
राज ठाकरेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आता तू यापुढे कोणत्याही परिस्थितीत वाद लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. भाषा स्वतंत्र आहे.
sextortion महिला वकीलांकडूनच चालवले जात असून त्यांना थेट पोलीस अधिकारीच पाठींब देत आहेत. असा दावा करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण पाहुयात...