मतदान पार पडल्यानंतर प्रमुख संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा कल दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टोला लगावला आहे.
या नोटीसमध्ये विनोद तावडे म्हणतात, माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या किंवा तुम्ही तिघ माफी मागा. त्याचबरोबर माफी न मागितल्यास
शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भारतनगर परिसरात केंद्रावर मतदान सुरु असताना इम्तियाज जलील हे 15 ते 20 जणांसह तेथे आले.
निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत नाहीत.
या घटनाक्रमाची माहिती शुक्रवारी सकाळी ठाकरे गटाने पत्रकार परिषदेत दिली. ज्या सात मतदान केद्रांवर मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅट