सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लवकरच लागणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाच टोलसाठी टोलमाफी करण्याची घोषणा केली.
सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात
ज्या घरात आग लागली होती तिथल्या व्यक्तींनी आग लागल्याचं कळताच तात्काळ तिथून बाहेर पडत अग्निशमन दलाला सूचना दिल्याने मोठी घटना टळली
जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत होते. बँकांच्या भक्कम निकालाच्या जोरावर शुक्रवारी अमेरिकन बाजारात चांगली तेजी दिसून आली.
सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी.