मराठा आंदोलनाला एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी रसद पुरवली, या आरोपांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी (25 सप्टेंबर) पहाटेपासूनच अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा सुरू केला.
नंदूरबार शहरात आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले.
बुधवारी धनगर समाजाने जालन्यामध्ये (Jalna)मोर्चा काढला होता. या मोर्चात बोऱ्हाडे यांनी थेट सरकारला इशारा देत आंदोलनाची पुढील दिशाही जाहीर केलीय.
कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.