महाकुंभमेळा सुरू होऊन आठवडा होत नाही तोच आयआयटीन बाबांची कुंभमेळ्यातून हकालपट्टी झाल्याची माहिती समोर येत आहे
जम्मू काश्मीरमधील राजौरीतील बंधाल गावात 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. मयत सर्व वेगवेगळ्या परिवारातील आहेत.
भारतीय संविधानाच्या निर्मितीत ब्राह्मणांचंही महत्वाचं योगदान आहे असं वक्तव्य कृष्ण एस. दिक्षित यांनी केलं आहे.
जागतिक बँकेने यासाठी एका तज्ज्ञाची नियुक्ती देखील केली होती. या तज्ज्ञाने आता भारताची बाजू बरोबर असल्याचे म्हटलं आहे.
Karnataka Road Accident In Yalapur : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा महामार्गावर भीषण अपघात (Karnataka Accident) झालाय. गोलापुरा येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो दरीत कोसळला. त्यामुळे ट्रक चक्काचूर झालाय. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. आज 22 जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास हा (Road […]
अतिरिक्त आयात शुल्क लादून काही वस्तूंच्या उत्पादकांना अमेरिकेत परत आणण्याचा हा प्रयत्न सहसा यशस्वी होणार नाही, असंही राजन