Electoral Bond : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 18 मार्च रोजी इलेक्टोरल बाँड (Electoral Bond) प्रकरणावर शेवटची सुनावणी केली होती. त्या दिवशी सरन्यायाधीश (D.Y. Chandrachud) यांनी एसबीआयला कडक शब्दात फटकारले होते. त्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी (दि. २१ मार्च) रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की त्यांनी अल्फा न्यूमेरिक नंबरसह सर्व […]
DY Chandrachud Lifestyle: देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (DY Chandrachud Lifestyle) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या खटल्यांवर ऐतिहासिक निकाल दिले आहेत. चंद्रचूड यांनी खंबीरपणे आणि तटस्थ निकाल देत सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे देशभरात डी. वाय. चंद्रचूड यांचे नाव चर्चेत आलं. त्यांच्या विषयी सर्वांच्या मनात कमालीचा आदर आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकांना […]
Lok Sabha Election : दोन दिवसांआधी उत्तर भारताच्या राजकारणात दोन मोठ्या घडामोडी (Lok Sabha Election) घडल्या. बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपात केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. दुसरी घडामोड होती झारखंडमधील. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या सून सीता सोरेन यांनी भाजपाचा […]
Political Parties Manifesto : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. आता राजकीय पक्षांनी पुढील लढाईला सुरुवात केली आहे. निवडणुकीसाठी परफेक्ट जाहीरनामा करण्यासाठी विचारमंथन सुरू झालं आहे. जाहीरनामा जितका प्रभावी तितकी निवडणूक सोपी असं मानलं जातं. बऱ्याचदा तर जाहीरनाम्यातील घोषणाच टर्निंग पाईंट ठरतात. म्हणूनच जाहीरनामा तयार करताना अतिशय काळजीपूर्वक विचार केला जातो. आता निवडणुका […]
नवी दिल्ली : सोशल मीडियावरच्या रेग्युलेशनसाठी केंद्र सरकारकडून (Central Government) आयटी नियमांतर्गत स्थापित करण्यात आलेल्या फॅक्ट चेकिंग युनिटला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिलेली आहे. काल (20 मार्च) केंद्र सरकारने याबाबतचे नोटिफिकेशन काढलेले होते. हे युनिट काय योग्य काय अयोग्य हे ठरविणार आणि त्यानुसार सोशल मीडियावरून कंटेंट हटवावा लागणार, अशी तरतूद या नोटिफिकेशनमध्ये होती. दरम्यान, […]
नवी दिल्ली : ऐन निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयोगाने मोदी सरकारला (Modi Government) मोठा झटका दिला असून, कोरोडो मतदारांच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात येणारे ‘विकसित भारत’ चे मेसेज त्वरित थांबण्याचे निर्देश आयोगाने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत. सार्वत्रिक निवडणुका 2024 ची घोषणा झाली आहे. तसेच आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र, त्यानंतरही अशा स्वरूपाचे मेसेज फोनवर येत […]